+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमेट्रोसिटीच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास ही छत्रपती घराण्याची दूरदृष्टी adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद
schedule16 Aug 22 person by visibility 161 categoryलाइफस्टाइल


कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)

राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदीवरील चंद्रे ते कसबा वाळवे दरम्यानचा कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा सुरक्षित आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन दूधगंगा पाटबंधारे,उपविभाग निढोरीच्या सहाय्यक अभियंता भाग्यश्री पाटील यांनी केले.

 पावसाळा सुरु झाला की धरणाचे पिलर पडल्याचे अथवा स्लॅबला भेगा पडल्याच्या भितीची चर्चा जोराने सुरू होते. या अनामिक अफवेच्या भितीने चंद्रे, अर्जूनवाडा, तिटवे ,कसबा वाळवे गावातील विद्यार्थी भयभीत होतात. 

     दूधगंगा पाटबंधारे,उपविभाग निढोरीच्या सहाय्यक अभियंता भाग्यश्री पाटील यांनी पाहणी करून   बंधाऱ्यास कोणताही धोका नसल्याचे सांगीतले. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन केले.