Awaj India
Register
Breaking : bolt
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक;* डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक – डॉ. संजय डी. पाटील*डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *१२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया*नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याच्यावर कारवाई करा शिरोळ तालुक्यात दुधातील भेसळीचा प्रश्न गंभीर; जनता दल (सेक्युलर) तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनइस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापाडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकनकोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (KMRDA) स्थापना करा; 'S4A ग्रुप'चे राजू माने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकाळमावाडी धरण दुर्घटना: प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच निष्पापांचे बळीमहिला व बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा* समिती उपसभापती दीपा ठाणेकरांची सह पालकमंत्र्यांकडे मागणी

जाहिरात

 

श्रावण महोत्सवात कवी संमेलन उत्साहात

schedule25 Aug 24 person by visibility 774 categoryशैक्षणिक


कोल्हापूर ;
करवीर साहित्य सभा विद्यार्थी विकास प्रतिष्ठान चाटे शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कवी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पाऊस, निसर्ग, रोजगार शेती, राजकारण या विषयावर श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते
या कवी महोत्सवमध्ये महाराष्ट्राचे 100 कवींनी सहभाग घेतला होता. श्रावण महोत्सव असे या कवी महोत्सवाचे नाव होते.
 या कवी महोत्सवाचे उद्घाटन प्रा. मधुकर पाटील, 
डॉ. भारत खराटे सर संमेलनाचे अध्यक्ष शीतलर शेटे. प्रा. प्रज्ञा गिरी डॉ. रवींद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला
 पाऊस निसर्ग रोजगार शिक्षण राजकारण. या विषयावरती कविता संपन्न झाल्या.
महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या कवींनी आपल्या ग्रामीण व शहरी शैलीत विविध कवितांचे सादरीकरण केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes