+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द
schedule10 Mar 23 person by visibility 210 categoryशैक्षणिकशैक्षणिक
युवराज राजीगरे-चुयेकर 

कोल्हापूर 

   
लेखन हे मानसाच्या आयुष्याशी निघडीत असते. असे लिखान केल्यानेच माणूस समृध्द बनतो.असे प्रतिपादन शिवाजी विद्यापिठाचे मराठी विभाग प्रा.डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. करवीर नगर वाचन मंदिर येथे ज्ञानदा साहित्यिक मंच आयोजित 'पयोदवर्षा ' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

   अध्यक्षस्थानी अपर्णा पाटील व कवी संम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजीवनी तोफखाने, शर्मिष्ठा ताशी या होत्या. प्रमुख उपस्थितीत प्रियदर्शनी चोरगे होत्या.

   डॉ. शिंदे म्हणाले.. आपल्या मनातील तिन्ही ऋतू लेखक आपल्या शब्दातून प्रकट करीत असतो. आपल्या मनातील भावना कवी मांडत असतो. असे ही त्यांनी सांगीतले.
    यावेळी अपूर्वा पाटील, निता क्षीरसागर , युवराज राजीगरे , राजू करनूरकर, डॉ. संजीवनी तोफखाने यांचे सह कवी, लेखक उपस्थित होते.
प्रास्ताविक संयोगीता महाजन यांनी तर आभार दिप्ती कुलकर्णी यांनी मानले.