Awaj India
Register
Breaking : bolt
रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद*लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्केडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*मित्र-मैत्रिण नाते किती ग्रेट?निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली; आमदार सतेज पाटील यांची टिका...शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज ; अरुण डोंगळेशालेय आयडी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे

जाहिरात

 

लिहील्याने माणूस समृध्द बनतो...डॉ. रणधीर शिंदे

schedule10 Mar 23 person by visibility 303 categoryशैक्षणिक

युवराज राजीगरे-चुयेकर 

कोल्हापूर 

   
लेखन हे मानसाच्या आयुष्याशी निघडीत असते. असे लिखान केल्यानेच माणूस समृध्द बनतो.असे प्रतिपादन शिवाजी विद्यापिठाचे मराठी विभाग प्रा.डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. करवीर नगर वाचन मंदिर येथे ज्ञानदा साहित्यिक मंच आयोजित 'पयोदवर्षा ' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

   अध्यक्षस्थानी अपर्णा पाटील व कवी संम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजीवनी तोफखाने, शर्मिष्ठा ताशी या होत्या. प्रमुख उपस्थितीत प्रियदर्शनी चोरगे होत्या.

   डॉ. शिंदे म्हणाले.. आपल्या मनातील तिन्ही ऋतू लेखक आपल्या शब्दातून प्रकट करीत असतो. आपल्या मनातील भावना कवी मांडत असतो. असे ही त्यांनी सांगीतले.
    यावेळी अपूर्वा पाटील, निता क्षीरसागर , युवराज राजीगरे , राजू करनूरकर, डॉ. संजीवनी तोफखाने यांचे सह कवी, लेखक उपस्थित होते.
प्रास्ताविक संयोगीता महाजन यांनी तर आभार दिप्ती कुलकर्णी यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes