Awaj India
Register
Breaking : bolt
ऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेटकळंब्याचा कायापालट; विविध विकासकामांचे थाटात भूमीपूजन! एक कॉल, प्रॉब्लेम सॉल' प्रतिमेमुळे बाबा नांदेकर ठरताहेत जनतेचे आधारस्तंभकोल्हापुरात उद्या 'पशुधनातील संतुलित आहार व वैरण पीक लागवड' तांत्रिक कार्यशाळा शिक्षक पदोन्नीतीस शिक्षक समिती सदस्यांचा विरोध गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समावेत आत्मक्लेश आंदोलन -डॉ. युवराज येडूरे शाळेतील मुलांवर मोबाईलचे दुष्परिणाम महिलांच्या आरोग्य आणि सोशल मीडिया सर्व वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत राहतील : अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोतकोचिंग क्लासेसवरील जाचक अटी कमी करा; सर्वसामान्य संचालकांना दिलासा द्या – बी. एस. पाटील

जाहिरात

 

लिहील्याने माणूस समृध्द बनतो...डॉ. रणधीर शिंदे

schedule10 Mar 23 person by visibility 375 categoryशैक्षणिक

युवराज राजीगरे-चुयेकर 

कोल्हापूर 

   
लेखन हे मानसाच्या आयुष्याशी निघडीत असते. असे लिखान केल्यानेच माणूस समृध्द बनतो.असे प्रतिपादन शिवाजी विद्यापिठाचे मराठी विभाग प्रा.डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. करवीर नगर वाचन मंदिर येथे ज्ञानदा साहित्यिक मंच आयोजित 'पयोदवर्षा ' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

   अध्यक्षस्थानी अपर्णा पाटील व कवी संम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजीवनी तोफखाने, शर्मिष्ठा ताशी या होत्या. प्रमुख उपस्थितीत प्रियदर्शनी चोरगे होत्या.

   डॉ. शिंदे म्हणाले.. आपल्या मनातील तिन्ही ऋतू लेखक आपल्या शब्दातून प्रकट करीत असतो. आपल्या मनातील भावना कवी मांडत असतो. असे ही त्यांनी सांगीतले.
    यावेळी अपूर्वा पाटील, निता क्षीरसागर , युवराज राजीगरे , राजू करनूरकर, डॉ. संजीवनी तोफखाने यांचे सह कवी, लेखक उपस्थित होते.
प्रास्ताविक संयोगीता महाजन यांनी तर आभार दिप्ती कुलकर्णी यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes