Awaj India
Register
Breaking : bolt
बहुजन पत्रकारितेचे चार दशके : प्रा. अंकुश गोविंद वाकडेआदर्श माजी सैनिक रोहित कृष्णदेव कदम यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीयस्वखर्चातून उभारलेले महामाता भिमाई–रामजी आंबेडकर स्मारक सामाजिक बांधिलकीचे प्रतीकसेवेचा व संवेदनशीलतेचा समतोल : सुमेधा प्रभू इंगळे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी समर्पित कार्य : संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आणि दक्षिना स्कूलचा प्रेरणादायी प्रवासराजकारणात बदल हवा असेल, तर विचारांची माणसं निवडारोखठोक भूमिका आणि जनसंपर्काचे जिवंत व्यक्तिमत्त्व : सचिन सर्जेराव पाटील चुयेकरजिल्हा परिषदेसाठी दीड हजार पेक्षा अर्ज धम्म व सामाजिक परिवर्तनाचा अखंड प्रवास : आयु. अनिल केशव माळवी यांचे प्रेरणादायी कार्यबौद्ध धम्म प्रसारात सचिन कदम यांचे उल्लेखनीय सामाजिक कार्य

जाहिरात

 

श्रावण महोत्सवात कवी संमेलन उत्साहात

schedule25 Aug 24 person by visibility 621 categoryशैक्षणिक


कोल्हापूर ;
करवीर साहित्य सभा विद्यार्थी विकास प्रतिष्ठान चाटे शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कवी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पाऊस, निसर्ग, रोजगार शेती, राजकारण या विषयावर श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते
या कवी महोत्सवमध्ये महाराष्ट्राचे 100 कवींनी सहभाग घेतला होता. श्रावण महोत्सव असे या कवी महोत्सवाचे नाव होते.
 या कवी महोत्सवाचे उद्घाटन प्रा. मधुकर पाटील, 
डॉ. भारत खराटे सर संमेलनाचे अध्यक्ष शीतलर शेटे. प्रा. प्रज्ञा गिरी डॉ. रवींद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला
 पाऊस निसर्ग रोजगार शिक्षण राजकारण. या विषयावरती कविता संपन्न झाल्या.
महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या कवींनी आपल्या ग्रामीण व शहरी शैलीत विविध कवितांचे सादरीकरण केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes