+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी adjustमहायुतीचे कोल्हापुरातील तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार
schedule13 Mar 24 person by visibility 130 categoryराजकीय

कोल्हापूर :

 गारगोटी तहसील कचेरीसमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे आंदोलन झाले. या आंदोलनाला विविध गावातून शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन चालले.
यावेळी बोलताना गिरीश फोंडे म्हणाले," शेतकरी विरोधी महामार्ग लागणारे धोरण करते हे भांडवलदार यांचे हस्तक आहेत. हा न्या सहन केला तर हे राज्यकर्ते सरकारच कंत्राट वर चालवायला देतील. हे मंत्री स्वतःची ओळख शेतकऱ्याचा मुलगा म्हणून करून देत असली तरी ते भांडवलदारांना दत्तक गेले आहेत. शक्तीपीठ महामार्ग हा पश्चिम घाटातील पर्यावरणाला घातक असून शेतकरी याचा बळी ठरेल.
यावेळी बोलताना माजी आमदार के पी पाटील म्हणाले," कोणीही मागणी न करता शासनाने हा महामार्ग शेतकऱ्यांच्या वर लागला आहे. प्रत्येक गावामध्ये जमीन संपादनासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना गाव बंदी करा. गावागावात बोर्ड लावून आमची जमीन देणार नाही असा इशारा द्या.
यावेळी कॉम्रेड सम्राट मोरे, अजित दादा पवार, नाथाजी पाटील, धनराज चव्हाण यांची भाषणे झाली.
यावेळी भुदरगड तालुक्यातील 23 गावांमधून विविध मार्गाने शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती करण्याचे ठरले. आंदोलनाची तीव्रता येणाऱ्या काळात वाढवण्या