Awaj India
Register
Breaking : bolt
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक;* डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक – डॉ. संजय डी. पाटील*डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *१२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया*नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याच्यावर कारवाई करा शिरोळ तालुक्यात दुधातील भेसळीचा प्रश्न गंभीर; जनता दल (सेक्युलर) तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनइस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापाडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकनकोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (KMRDA) स्थापना करा; 'S4A ग्रुप'चे राजू माने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकाळमावाडी धरण दुर्घटना: प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच निष्पापांचे बळीमहिला व बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा* समिती उपसभापती दीपा ठाणेकरांची सह पालकमंत्र्यांकडे मागणी

जाहिरात

 

राजाराम रोड वरील परप्रांतीयांकडून स्थानिकांना त्रास

schedule20 Jan 24 person by visibility 298 category

 

कोल्हापूर :
बिंदू चौक ते राजाराम राजवाडा रोडवर परप्रांतीय यांनी अतिक्रमण केले आहे. या रोडवरून अंबाबाई दर्शनाला लाखो लोक ये -जा करत असतात. परप्रांतीय यांनी अतिक्रमण सुद्धा या ठिकाणीी केले असून स्थानिक नागरिकांना दारात येणे अवघड झाले आहे.
परप्रांतीय यांनी छोटी -छोटी गाडी लावून या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. भाविकांच्या सह स्थानिक नागरिकांना सुद्धा याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वादावादी मध्ये स्थानिकांना परप्रांतीयाकडून अनेक वेळा मारहाण झाल्याची घटना सुद्धा समोर आली आहे.
या परिसरातील वयोवृद्ध स्थानिक नागरिक यांना सुद्धा बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.राजाराम रोडवरील अतिक्रमण हटवून भाविक व स्थानिक नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून केली जात आहे.
एका माजी नगरसेवकाला या परप्रांतीच्या कडून आर्थिक लाभ होत असल्यामुळे भाविक व स्थानिक नागरिकांना मानसिक त्रासाचा तोटा होत आहे.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes