+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule20 Jan 24 person by visibility 175 category
 

कोल्हापूर :
बिंदू चौक ते राजाराम राजवाडा रोडवर परप्रांतीय यांनी अतिक्रमण केले आहे. या रोडवरून अंबाबाई दर्शनाला लाखो लोक ये -जा करत असतात. परप्रांतीय यांनी अतिक्रमण सुद्धा या ठिकाणीी केले असून स्थानिक नागरिकांना दारात येणे अवघड झाले आहे.
परप्रांतीय यांनी छोटी -छोटी गाडी लावून या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. भाविकांच्या सह स्थानिक नागरिकांना सुद्धा याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वादावादी मध्ये स्थानिकांना परप्रांतीयाकडून अनेक वेळा मारहाण झाल्याची घटना सुद्धा समोर आली आहे.
या परिसरातील वयोवृद्ध स्थानिक नागरिक यांना सुद्धा बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.राजाराम रोडवरील अतिक्रमण हटवून भाविक व स्थानिक नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून केली जात आहे.
एका माजी नगरसेवकाला या परप्रांतीच्या कडून आर्थिक लाभ होत असल्यामुळे भाविक व स्थानिक नागरिकांना मानसिक त्रासाचा तोटा होत आहे.