+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी adjustमहायुतीचे कोल्हापुरातील तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार
schedule20 Jan 24 person by visibility 187 category
 

कोल्हापूर :
बिंदू चौक ते राजाराम राजवाडा रोडवर परप्रांतीय यांनी अतिक्रमण केले आहे. या रोडवरून अंबाबाई दर्शनाला लाखो लोक ये -जा करत असतात. परप्रांतीय यांनी अतिक्रमण सुद्धा या ठिकाणीी केले असून स्थानिक नागरिकांना दारात येणे अवघड झाले आहे.
परप्रांतीय यांनी छोटी -छोटी गाडी लावून या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. भाविकांच्या सह स्थानिक नागरिकांना सुद्धा याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वादावादी मध्ये स्थानिकांना परप्रांतीयाकडून अनेक वेळा मारहाण झाल्याची घटना सुद्धा समोर आली आहे.
या परिसरातील वयोवृद्ध स्थानिक नागरिक यांना सुद्धा बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.राजाराम रोडवरील अतिक्रमण हटवून भाविक व स्थानिक नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून केली जात आहे.
एका माजी नगरसेवकाला या परप्रांतीच्या कडून आर्थिक लाभ होत असल्यामुळे भाविक व स्थानिक नागरिकांना मानसिक त्रासाचा तोटा होत आहे.