Awaj India
Register
Breaking : bolt
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल

जाहिरात

 

व्ही.हॅपी लाईफ कंपनीचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात

schedule25 Apr 25 person by visibility 648 categoryउद्योग

युवराज राजीगरे -
गोवा;
रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर केल्यामुळे आपण अनेक रोगांना आमंत्रण देत आहोत. त्यात कॅन्सरचे प्रमाण खूपच वाढले आहे. याच रोगाला आपल्या मित्राची आई बळी पडली. हे सारं रासायनिक खतांच्या वापरामुळे होतं आहे. हे समजताच डॉ शत्रुघ्न जाधव यांनी निश्चिय केला. आपण ऑरगॅनिक खतांची निर्मिती करायची, यातूनचं व्यंकटेश हॅपी लाईफ कंपनीचा उदय झाला‌ 
         व्ही.हॅपी लाईफ कंपनीचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. या वेळी डॉ शत्रुघ्न जाधव सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते. तर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात शेतकरी बांधवांना ऑरगॅनिक खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला. या प्रसंगी मारुती साठे,युवराज राजीगरे, मोहन कांबळे, स्वप्नील माने,एम बी कांबळे, धनाजी चौगले, उत्तम पाटील, रणजीत गळदगे, सर्जेराव पाटील ईत्यादि मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes