Awaj India
Register
Breaking : bolt
डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवासआदर्श व्यक्तिमत्व मुख्याध्यापक आत्माराम विश्वनाथ सोनोने धनश्री मोहिते विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची उज्ज्वल परंपरा आदर्श शिक्षक जनार्दन मधुकर कांबळे सर : विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी समर्पित कार्यशैलजा पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी सुनंदा प्रकाश मुसळे : सेवेतून आदर्श घडवणाऱ्या शिक्षिकाकोल्हापूर महानगरपालिका प्रभाग 20 मध्ये किशोरी कोळेकर चर्चेत

जाहिरात

 

तो रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा, कित्येकांचा जातोय नाहक बळी

schedule22 Aug 22 person by visibility 391 categoryराजकीय

 आवाज इंडिया प्रतिनिधी : पांडुरंग सोनू कांबळे

पावनखिंड : कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग हा प्रवाशांचा मृत्यू चा सापळा बनला असून 4 दिवसात मोठे 2 अपघात होऊन काल वालुर मधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तरी ही स्थानिक प्रशासनाने काना डोळा केला होता म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शाहूवाडी तहसीलदार ऑफिसमध्ये तालुका पदाधिकारी यांनी निवेदन दिले व त्या रस्त्यावर 1 तासात ऍक्शन करण्यात यावी अशी मागणी केली होती अन्यथा चक्काजाम रास्तारोको करून संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंदोलन करणार अशी मागणी करताच प्रशासनाच्या वतीने 1 तासात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली व रासपच्या पदाधिकारी यांनी स्वतः त्या रस्त्यावर जाऊन पहाणी करत रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले. 

यावेळी तालुका अध्यक्ष-अभिषेक पाटील, विधानसभा अध्यक्ष- सुमित आपटे, युवक अध्यक्ष महेश सावंत, तालुका
 उपाध्यक्ष अमित शिसाळ ,शाखा प्रमुख अथर्व मिरजे उपस्थित होते.त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.


तो रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा, कित्येकांचा जातोय नाहक बळी

schedule20 Aug 22 person by visibility 400 categoryसामाजिक

 आवाज इंडिया प्रतिनिधी : पांडुरंग सोनू कांबळे  

 कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग हा प्रवाशांचा मृत्यू चा सापळा बनला असून 4 दिवसात मोठे 2 अपघात होऊन काल वालुर मधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तरी ही स्थानिक प्रशासनाने काना डोळा केला होता म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शाहूवाडी तहसीलदार ऑफिसमध्ये तालुका पदाधिकारी यांनी निवेदन दिले व त्या रस्त्यावर 1 तासात ऍक्शन करण्यात यावी अशी मागणी केली होती अन्यथा चक्काजाम रास्तारोको करून संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंदोलन करणार अशी मागणी करताच प्रशासनाच्या वतीने 1 तासात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली व रासपच्या पदाधिकारी यांनी स्वतः त्या रस्त्यावर जाऊन पहाणी करत रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले.

 यावेळी तालुका अध्यक्ष-अभिषेक पाटील,विधानसभाअध्यक्ष- सुमित आपटे  ,युवक अध्यक्ष महेश सावंत,तालुका उपाध्यक्ष- अमित शिसाळ 
शाखा प्रमुख- अथर्व मिरजे उपस्थित होते, 
त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes