+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule22 Aug 22 person by visibility 313 categoryराजकीय
 आवाज इंडिया प्रतिनिधी : पांडुरंग सोनू कांबळे

पावनखिंड : कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग हा प्रवाशांचा मृत्यू चा सापळा बनला असून 4 दिवसात मोठे 2 अपघात होऊन काल वालुर मधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तरी ही स्थानिक प्रशासनाने काना डोळा केला होता म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शाहूवाडी तहसीलदार ऑफिसमध्ये तालुका पदाधिकारी यांनी निवेदन दिले व त्या रस्त्यावर 1 तासात ऍक्शन करण्यात यावी अशी मागणी केली होती अन्यथा चक्काजाम रास्तारोको करून संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंदोलन करणार अशी मागणी करताच प्रशासनाच्या वतीने 1 तासात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली व रासपच्या पदाधिकारी यांनी स्वतः त्या रस्त्यावर जाऊन पहाणी करत रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले. 

यावेळी तालुका अध्यक्ष-अभिषेक पाटील, विधानसभा अध्यक्ष- सुमित आपटे, युवक अध्यक्ष महेश सावंत, तालुका
 उपाध्यक्ष अमित शिसाळ ,शाखा प्रमुख अथर्व मिरजे उपस्थित होते.त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.


schedule20 Aug 22 person by visibility 322 categoryसामाजिक
 आवाज इंडिया प्रतिनिधी : पांडुरंग सोनू कांबळे  

 कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग हा प्रवाशांचा मृत्यू चा सापळा बनला असून 4 दिवसात मोठे 2 अपघात होऊन काल वालुर मधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तरी ही स्थानिक प्रशासनाने काना डोळा केला होता म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शाहूवाडी तहसीलदार ऑफिसमध्ये तालुका पदाधिकारी यांनी निवेदन दिले व त्या रस्त्यावर 1 तासात ऍक्शन करण्यात यावी अशी मागणी केली होती अन्यथा चक्काजाम रास्तारोको करून संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंदोलन करणार अशी मागणी करताच प्रशासनाच्या वतीने 1 तासात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली व रासपच्या पदाधिकारी यांनी स्वतः त्या रस्त्यावर जाऊन पहाणी करत रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले.

 यावेळी तालुका अध्यक्ष-अभिषेक पाटील,विधानसभाअध्यक्ष- सुमित आपटे  ,युवक अध्यक्ष महेश सावंत,तालुका उपाध्यक्ष- अमित शिसाळ 
शाखा प्रमुख- अथर्व मिरजे उपस्थित होते, 
त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले