Awaj India
Register
Breaking : bolt
ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*

जाहिरात

 

तो रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा, कित्येकांचा जातोय नाहक बळी

schedule22 Aug 22 person by visibility 388 categoryराजकीय

 आवाज इंडिया प्रतिनिधी : पांडुरंग सोनू कांबळे

पावनखिंड : कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग हा प्रवाशांचा मृत्यू चा सापळा बनला असून 4 दिवसात मोठे 2 अपघात होऊन काल वालुर मधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तरी ही स्थानिक प्रशासनाने काना डोळा केला होता म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शाहूवाडी तहसीलदार ऑफिसमध्ये तालुका पदाधिकारी यांनी निवेदन दिले व त्या रस्त्यावर 1 तासात ऍक्शन करण्यात यावी अशी मागणी केली होती अन्यथा चक्काजाम रास्तारोको करून संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंदोलन करणार अशी मागणी करताच प्रशासनाच्या वतीने 1 तासात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली व रासपच्या पदाधिकारी यांनी स्वतः त्या रस्त्यावर जाऊन पहाणी करत रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले. 

यावेळी तालुका अध्यक्ष-अभिषेक पाटील, विधानसभा अध्यक्ष- सुमित आपटे, युवक अध्यक्ष महेश सावंत, तालुका
 उपाध्यक्ष अमित शिसाळ ,शाखा प्रमुख अथर्व मिरजे उपस्थित होते.त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.


तो रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा, कित्येकांचा जातोय नाहक बळी

schedule20 Aug 22 person by visibility 397 categoryसामाजिक

 आवाज इंडिया प्रतिनिधी : पांडुरंग सोनू कांबळे  

 कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग हा प्रवाशांचा मृत्यू चा सापळा बनला असून 4 दिवसात मोठे 2 अपघात होऊन काल वालुर मधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तरी ही स्थानिक प्रशासनाने काना डोळा केला होता म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शाहूवाडी तहसीलदार ऑफिसमध्ये तालुका पदाधिकारी यांनी निवेदन दिले व त्या रस्त्यावर 1 तासात ऍक्शन करण्यात यावी अशी मागणी केली होती अन्यथा चक्काजाम रास्तारोको करून संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंदोलन करणार अशी मागणी करताच प्रशासनाच्या वतीने 1 तासात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली व रासपच्या पदाधिकारी यांनी स्वतः त्या रस्त्यावर जाऊन पहाणी करत रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले.

 यावेळी तालुका अध्यक्ष-अभिषेक पाटील,विधानसभाअध्यक्ष- सुमित आपटे  ,युवक अध्यक्ष महेश सावंत,तालुका उपाध्यक्ष- अमित शिसाळ 
शाखा प्रमुख- अथर्व मिरजे उपस्थित होते, 
त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes