Awaj India
Register
Breaking : bolt
६० कोटींच्या बाळूमामा देवस्थान कथित गैरव्यवहारातील आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन –कोल्हापूरवासीयांना आणखीन चार प्रगत वैद्यकीय सुविधा प्रदान करणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दौलत साखर कारखान्यात त्रिपक्षीय वेतन करार लागू करा; नस्ती महानगरपालिकेतून खाजगी ठिकाणी नेणाऱ्यांवर फौजदारी करा माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे रि.पा.ई. गवई पक्षाच्या वतीने स्वागत*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची* *तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड*गोकुळ दूध वितरक कमिशन वाढीच्या निर्णयाला विरोध;गांधीनगरात सिंधी समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर*सहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही गोकुळच्या मतदानास पात्रकोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयाजवळ लवकरच 'गोकुळ शॉप' होणार सुरू;

जाहिरात

 

हिंदी निबंधलेखन,मराठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

schedule11 Aug 23 person by visibility 2289 categoryशैक्षणिक




कोल्हापूर : (आवाज इंडिया)
पंडित जवाहरलाल नेहरु शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य कै.बाळकृष्ण विष्णू वडेर यांच्या २९ व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय हिंदी निबंधलेखन आणि मराठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन कैले आहे. जय हनुमान हाय. व बा. वि.वडेर ज्युनिअर कॉलेज इस्पुर्ली प्रशालेत या स्पर्धा होणार आहेत.
        ही स्पर्धा इ.५वी ते इ.१० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात ठेवण्यात आलेली आहे.प्रत्येक गटासाठी दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर निबंलेखन व वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हावे.
गुरुवारी (दि.17) जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आहेत. पाचवी ते सातवी या लहान गटात स्पर्धेसाठी वेळ ५ मिनिटे असणार आहेत. यासाठी 
१.बदलत्या शिक्षणव्यवस्थेत पालकांची भूमिका.
२. फॅशनमध्ये हरवली आईच्या पदराची ऊब
३. राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि सामाजिक क्रांती
४.पर्यावरण संवर्धन :काळाची गरज
५. खरच! स्त्री पुरुष समानता आहे का? 
 असे विषय आहेत.

      मोठा गट (इ.८ वी ते १० वी) या विद्यार्थ्यांच्या साठ वेळ ६ मिनिटे असणार आहे.  
मोठ्या गटासाठी विषय 
१. मानवता धर्म हरवतो आहे !
२. सोशल मिडियाच्या चक्रव्यूवहात भारतीय तरुणाई .
३. भारतीय अर्थव्यवस्था काल
     आज आणि उद्या.
४. शेतकऱ्यांपुढील आव्हाने.
५. छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी. 

********* बक्षिसे ***********
प्रथम १००१,व्दितीय ७०१,तृतीय ५०१ 
 रोख ,प्रमाणपत्र,व स्मृतिचिन्ह
============================
(वक्तृत्व स्पर्धा २३इ.रोजी सकाळी ९.०० वाजता शालेय सभागृहात होतील.)
============================
******* हिंदी निबंधलेखन स्पर्धा *******
          लहान गट (इ.५ वी ते ७ वी)
        शब्दमर्यादा ५०० ते ७०० शब्द
*********** विषय ***********
१. लडका लडकी एक समान
२. जीवन में क्रिडा का महत्व
३. अंतरिक्ष में भारत
४. पेड पौंधों का महत्व
५. परिश्रम ही सफलता की कुंजी है|

*मोठा गट (इ.८ वी ते १० वी )
*********** विषय ************
१. बेरोजगारी की समस्या
 
२. कर्म ही पूजा हैं |
            
३.भारत : एक सांस्कृतिक देश 
   
४. मेरा प्रिय कवि 
      
५. स्वास्थ्य ही सच्ची संपत्ति है |
========================
********** बक्षिसे **********
प्रथम ५०१,व्दितीय ३५१,तृतीय २५१ रु.प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह.
============================
         निबंध पत्रव्यवहारासाठी पत्ता:
मुख्याध्यापक,
जय हनुमान हाय.व बा.वि.वडेर ज्युनि. कॉलेज इस्पुर्ली ता.करवीर जि.कोल्हापूर.
============================
                    स्पर्धेचे नियम
१.वक्तृत्वासाठी प्रत्येक प्रशालेतून लहान गट व मोठा गट प्रत्येकी एक असे दोनच स्पर्धक सहभागी होतील.
२. हिंदी निबंध २५ ऑगस्टपर्यंत आमचे कार्यालयात विद्यार्थ्यांच्या आयडेंटीसाईज फोटोसह पाठवावा.

३..स्पर्धेचा निकाल आपणास कळविणेत येईल.बक्षिसे रविवार दि.०३.०९.२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता जय हनुमान हाय.व बा.वि.वडेर ज्युनि. कॉलेज इस्पुर्ली स्मृतिदिन कार्यक्रमावेळी प्रदान करणेत येतील.

४. पंचाचा निर्णय अंतिम असेल.

५. स्पर्धेचा निकाल फोन किंवा Whatsapp वरुन कळवला जाईल.
६.प्रत्येक शाळेतून लहान व मोठ्या गटातून एका विद्यार्थ्यांला असे दोनच स्पर्धक सहभागी होतील .

७. दिनांक ३ सप्टेंबर रोजीच बक्षिसे घेऊन जाणे. त्यानंतर बक्षीस दिले जाणार नाही.
संपर्क:
९४०४९७३६९३,
९०७५०२२५९९
९२८४६४९४४९
९६०४११७४००

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes